वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (W.H.O.) च्या अभ्यासानुसार
७०% मृत्यूचे कारण हे हार्ट अटैक, स्ट्रोक, कॅन्सर, मधूमेह हे आहे.
५०% मृत्यूचे कारण हे पोषक आहार न मिळणे हे आहे.
जगामध्ये ८० कोटी लोक गुडघेदुखी, संधीवात, रक्ताच्या गाठी यामुळे पीडित आहेत, त्रस्त आहेत.
२० % लोक अँलोपॅथी औषधाच्या दुष्परिणामामुळे हॉस्पिटलमध्ये आहेत.
८५% लोक अस्वस्थ आहेत. १०% लोक कमजोर आहेत. फक्त ५% लोकांनाच आपण स्वस्थ, तंदुरूस्त म्हणू शकतो.
भारतात प्रत्येक वर्षी ८ लाख रुग्ण कॅन्सरचे सापडतात.
जगामध्ये भारताला मधुमेहाची राजधानी म्हटले जाते.
भारतात हृदयासंबंधीच्या रोगाने प्रत्येक तासाला ९१ लोक मरतात.
२०२० पर्यंत जगाच्या निम्मे हृदयरोगी भारतात असतील.
अन्न आणि भाजीपाल्यामध्ये निश्चित प्रमाणापेक्षा ५५% अधिक पेस्टिसाइड्स (किटकनाशके) आढळतात. प्रत्येक व्यक्ती रोज निश्चित प्रमाणापेक्षा १४७ ते ७२१८% जादा पेस्टिसाइड्स अन्नातून खात आहे. त्यामुळे आजाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे